मुंबई मायानगरी म्हणून देशभर ओळखली जाते. तथापि, येथे ठगदेखील भरपूर आहेत. अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्याने, या उच्चशिक्षणाचा ठगविण्यासाठी वापर करणारे ...
रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहत असल्याच्या वावड्या सातत्याने उठत आहेत. मात्र सध्या कोणताही फेरबदल होणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...
महानगरपालिकेकडे वाटचाल करणाऱ्या पनवेलला झोपड्यांचा विळखा पडू लागला आहे. मागील २० वर्षांमध्ये झोपड्यांमध्ये तीनपट वाढ झाली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर धोकादायक दरडी हटवून जाळी बसविण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबीने हाती घेतले आहे. २२ फेब्रुवारीपासून हे काम सुरू असून ...
भारतीय नागरिकांना हक्क देऊन कर्तव्यांची जाणीव करून देणारे ‘भारतीय संविधान’ (राज्यघटना) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतास दिली. परंतु संविधान म्हणजे ...
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेबु्रवारीला राज्यभरातील ५६८ बस स्थानके मराठी कवितांच्या ओळींनी सजणार आहेत. त्याचप्रमाणे १८,५00 बसवर या कविता लावण्यात येणार आहेत. ...
माणगाव तालुक्यात नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जिल्हा प्रशासनाला पुन्हा पाठविला आहे. सुधारित अंदाजपत्रक आणि आराखडे हे प्राप्त होणाऱ्या निधीच्या ...
तालुक्यातील पोयनाड येथील मयूरेश अजित गंभीर याला सचिन सुरेश तावडे यांचा खून केल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील प्रमुख सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक ...
मजगाव ग्रामपंचायतीमध्ये राहणारे मंगेश घाटकर यांनी शेजारील व्यक्ती जिना बांधून येण्या-जाण्याचा मार्ग अडवतात म्हणून मजगाव ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज केला होता. ...