सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
गेल्या काही वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात बोरं, करवंदे, तोरणं यासारख्या फळांचा रानमेवा मोठ्या प्रमाणात पहायला मिळत होता. ...
बदलत्या हवामानासह वाढत्या उष्णतामानाचा मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे ...
शहरात तसेच नेरळ रेल्वे परिसरात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने त्याचा त्रास प्रवासी व पादचाऱ्यांना होत आहे ...
सराफांच्या देशव्यापी बंदमुळे लग्नसोहळ्यांवर परिणाम झाला आहे. सोन्याची दुकाने बंद असल्याने नकली दागिने घालून लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत. ...
सध्या पैशांचा ओघ वाढल्याने सर्वत्र हायफाय लग्न संस्कृती रु जत आहे. त्यातच जुन्या प्रथा कालबाह्य होत चालल्या आहेत. पूर्वी लग्न म्हटले की, तीन दिवस घोळ असायचा ...
एक चार वर्षांचा मुलगा कुतुहलापोटी नालासोपारा शहरातून निघालेल्या मोर्चात सामील झाला. वसईत मोर्चा संपल्यानंतर सगळी पांगापांग झाली आणि अचानक एकटा पडलेल्या ...
कर्जत तालुक्यातील अनेक गाव-पाडे टंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यामध्ये पाणीटंचाई आहे. ...
लोणावळा येथील सहारा सिटी रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने खोपोलीतील दोन तरु ण ठार झाल्याने खोपोली शहरावर शोककळा पसरली आहे ...
कोकणातील शेतकऱ्यांचे भातपीक, कडधान्य तसेच आंबा पीक एकमेव व्यवसाय आहे. मात्र ही तीनही पिके निसर्गावरच अवलंबून आहेत. अवेळी पाऊस लागणे ...
मुंबईत विदर्भ भवन उभारण्यासाठी बॉम्बे पोर्ट आणि जेएनपीटी आदींच्या माध्यमातून एक कोटी मिळवून देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना दिली ...