मुरुड तालुक्याची लोकसंख्या ६५ हजाराच्या वर असून, २४ ग्रामपंचायती आहेत. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला साळाव ते नांदगाव तर दक्षिण बाजूस मुरुड ते सावली असा सागरीकिनारा लाभला आहे. ...
माथेरान वाढीव पाणी योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. या योजनेचे तीनतेरा वाजले असून त्याचा परिणाम माथेरानकरांना ऐन पर्यटन हंगामामध्ये भोगावा लागणार आहे. ...
मागील दोन वर्षांपासून संग्राम प्रकल्पातील २७ हजार संगणक परिचालक महाआॅनलाइन कंपनीविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यात शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊनही निर्णय न घेतल्यामुळे ...
तळा ग्रामपंचायत असताना विकासाचे दृष्टीने उत्पन्न फार कमी होते. तत्कालीन सरपंच बाळशेट दलाल यांचे कारकीर्दीमध्ये २० वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर पाच वर्षांच्या कराराने दिले ...
सिद्धार्थ शर्मा (३२) या तरुणाला दिल्लीत रस्ता ओलांडताना सोमवारी एका भरधाव मर्सिडीज गाडीने उडविल्याने त्याचा मृत्यू झाला. सिद्धार्थ हा नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी होता ...
महाराष्ट्रभर सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या रोहा तालुक्यात जाणवू लागली आहे. तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील उसर गावानजीक डोंगराळ ...
पालीतील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर महंमद पैगंबरांवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी पाली पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य ग्रुप मेंबर्सला समज देवून सोडण्यात आले ...
येथील केटी बंधारा ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी अशी नव्याने जलवाहिनी टाकली जात असून नागोठणे ते शेतपळस दरम्यान या भागातील शेतकऱ्यांनी काही हरकती घेतल्यामुळे काम बंद ठेवण्यात आले ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्याने उत्तुंग शैक्षणिक भरारी घेतली आहे. या तालुक्यातील ३१० पैकी १०० शाळा २०१५-१६ मध्ये प्रगत झाल्या आहेत. ...