मिनीट्रेनची बोगी दोनदा घसरल्याने विविध कारणे पुढे करून रेल्वे प्रशासनाने ही सेवाच बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे स्थानिकांच्या या जीवनवाहिनीबाबतच्या सर्वच आशा ...
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र चोरट्यांना गजाआड करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या पाच दिवसांत ...
पावसाच्या पाण्याचे वेळीच नियोजन न केल्याने रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यामुळे अनेकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
तालुक्यातील केल्टे गावात एका व्यक्तीला पाच ते सहा जण मारहाण करीत असल्याने गावातील तिघे सोडवण्यास गेले असता त्यांनाही मारहाण केल्याने सहा जणांवर गुन्हा दाखल ...
सात दशकांपासून पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या देहरंग धरणातील गाळ लोकसहभागातून काढण्यास सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी २ फोकलेन, ७ जेसीबी व जवळपास ८० डंपरच्या ...
टाटाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी खारभूमी विभागाचा ना हरकत दाखला न घेता १४९ हेक्टर जमीन संपादित केली आहे. ती जमीन संपादनातून वगळावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने ...
महाड शहर आणि ग्रामीण भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यातील काळीज येथे एका घरात घुसलेल्या चौघा चोरट्यांनी महिलेला बेदम मारहाण करून घरातील नऊ हजार रूपयांची रक्कम ...
तथागत गौतम बुध्दांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली. महाड शहरानजीक असलेल्या कोल गावातील बौध्द लेण्यांच्या संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या वेदा जनजागृती या संस्थेमार्फत ...
खारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे. ...