महाराष्ट्र राज्य सर्वव्यापी प्रगतीच्या वळणावर प्रवास करत असताना आज १ जून रोजी एस.टी.ला ६८ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या प्रवासात जी काही सामाजिक, ...
दक्षिण मुंबईत पर्यटकांसाठी असलेल्या घोडागाडी (व्हिक्टोरिया) बंद करायच्या, तर या घोडागाड्यांच्या चालक, मालकांचे, तसेच घोड्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात पॅकेजचे प्रारूप मुख्य सचिव ...
कर्जत तालुक्यातील अनेक गावे व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना अनेक दानशूर व समाजसेवक तालुक्यातील अनेक भागांतील नागरिकांना कसे पाणी पोचेल ...
महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी आॅर्गॅनिक्स लिमिटेड या कारखान्यात उत्पादन केले जाणारे डायकेटीन हे आरोग्यास अपायकारक आणि प्रदूषणकारी उत्पादन त्वरित बंद करावे ...
पेण खारेपाटात पारंपरिक शेती व्यवसायाला जोड म्हणून सध्या शेततलाव खोदून त्यामधून मच्छीपालनाद्वारे चांगले आर्थिक उत्पन्न घेण्याकडे पेणच्या शेतकऱ्यांनी मोर्चा वळविला आहे ...
येथे गेल्या अनेक महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नेरळमधील बंद घरांना लक्ष्य करून सोने-चांदीच्या व रोख रक्कम लंपास करण्याच्या घटना चार दिवसाआड घडत आहेत. ...
मुरु ड तालुक्यात प्रचंड प्रमाणात विजेचा अल्प तुटवडा होत असताना देखील मुरु ड वीज कार्यालय धनिकांना मोठ्या प्रमाणावर वीज क्षमता असणाऱ्या वीज वाहिनी दिल्या जात आहेत. ...
राज्यात सकस गाय दूध पुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) रोज सरासरी साडेतीन ते चार लाख लीटर दूध तर आठ ते दहा टन दुग्धजन्य पदार्थाची विक्री होत ...