कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतीमध्ये बेडीसगाव ही आदिवासी वाडी असून त्या वाडीच्या सात उपवाड्या आहेत. त्यातील वाघिणीची वाडी उंच दुर्गम भागात असून तेथे जाण्यासाठी रस्ता ...
तालुक्यातील अतिदुर्गम पैठण गावातील एकमेव पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरीच्या भिंतीवर दरड कोसळली. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ...
प्रसूतीच्या असह्य कळा...धोधो पाऊस आणि रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने महामार्गावरच अडकून पडलेल्या महिलेच्या मदतीला महामार्गावर गस्त घालणारे पोलीस देवदूत बनून ...
काशिदचा समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी सकाळी समुद्रकिनारी एक सांबर पळत होते व काही कुत्री त्याच्यामागे धावत होती. यामुळे जिवाच्या आकांताने हे हरीण समुद्राच्या पाण्यात शिरले ...
यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत ...
बेभान वारा, वादळी पाऊस यामुळे गेल्या चार दिवसांपासून पेण ग्रामीण भागातील शेतात पाणी साचले आहे. नुकत्याच उगवण झालेल्या भात पिकाचे नर्सरी वाफे पाण्याखाली असल्याने ...
मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०११ पासून सुरू झाले. नव्याने बनविण्यात आलेला रस्ता व जुन्या रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तसेच गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे चांगल्या ...
पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणात गाळ साचल्याने पाणी क्षमता कमी झाली आहे. त्याचबरोबर धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाणी वाया जात होते. पाटबंधारे ...
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने झाडांची लागवड करणे ...
पावसाळा सुरू झाल्यापासून तरुणाईला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील ट्रेकच्या आनंदाचे वेध लागले आहेत. परंतु आठवडाभरापूर्वी माथेरानचा डोंगर चढताना एक तरुण दरीत कोसळला. ...