मुरु ड पोस्टाची इंटरनेट सेवा बंद पडल्याने गेल्या १५ दिवसांपासून मुरु ड तालुक्यातील पोस्ट कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना ...
दास्तान, चिर्ले, करंजाडे टोलनाके बंद केल्याने बेरोजगार झालेल्या ३०० स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गाच्या व्यवस्थापकांनाच ...
महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची नितांत गरज आहे. शेकाप आणि राज्यातील पुरोगामी विचारांच्या संस्था व संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांतून लवकरच बहुजन समाजाचा विचार करणारा आशादायक ...
मुस्लीम धर्मियांचा पवित्र महिना असलेल्या रमजानमधील ईद गुरु वारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
कोकणाला सध्या पावसाने झोडपले असून समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र पावसाच्या सुरुवातीलाच मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. पनवेल ते इंदापूर या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर प्रचंड ...
कोकणातील पाऊस आणि पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे पर्यटक आणि निसर्गप्रेमींकरिता कायम पर्वणीच राहिली आहे. यावर्षी थोडा उशिरानेच पाऊस हजर झाला असला तरी आता महाड ...
नगर येथून येणाऱ्या एम एच 04 एचडी 7868 या टेम्पो गाडीचा कांबा येथील तरूणांना संशय आला आणि त्यांनी सदर गाडी आडवली. सदर गाडीत जनावरांचे मास असल्याचे निदर्शनास येताच ...
नियोजनशून्य वाहतूक व्यवस्था व अतिक्रमणामुळे सतत वादाचा भोवऱ्यात असलेल्या नेरळ बसस्थानकात सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गहण बनला असून पावसाळ्याच्या ...