आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. त्यानुसार बाधित गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. सिडकोच्या आवाहनाला प्रतिसाद देत ...
कर्जत तालुक्यात वीजपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या अनेक ठिकाणचे मुख्य विजेचे खांब वादळी पावसामुळे रविवारी कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ...
शाडूच्या गणेशमूर्तींसाठी चिरनेर येथील कलानगर हे नाव गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीस येऊ लागले आहे. ऐतिहासिक चिरनेरमध्ये कलानगर वसले असून, या ठिकाणी ३५ ते ४० कुंभार समाजातील कुटुंबे ...
माळशेज घाटात दरडी कोसळण्याची मालिका सुरूच आहे. यामुळे पर्यटक आणि वाहतूकदारांची अडचण होऊ नये, यासाठी तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत ...
नियोजित पनवेल महापालिका स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून, यासंदर्भात जनसुनावणीची तारीख १६ जुलै ही निश्चित करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेसंदर्भात सूचना व हरकती ...
आठ दिवसांपासून उसळलेल्या महाकाय लाटांच्या तडाख्यांनी पर्यटकांसाठी आकर्षण असलेला पीरवाडी बीचवरील सागरीकिनारा पार उद्ध्वस्त झाला आहे. लाटांच्या तडाख्यातून ...
सगळ््या वारकऱ्यांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचे; डोळे भरून आपल्या विठूरायाचे सावळे रूप पाहण्याचे. आणि हेच सावळे गोजिरे रूप पाहण्यासाठीच ...
तालुक्याचा वीजपुरवठा अनेक वेळा गायब होत आहे. तालुक्यातील कशेळे येथे गेल्या एक महिन्यापासून तर दिवस दिवसभर वीज गायब असते. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ...