कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालयासह अनेक महत्त्वाच्या शासकीय इमारतींना गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. इमारतींची दुरुस्ती करण्याऐवजी कार्यालयांवर ...
मुंबईकडे जाणाऱ्या एका बोटीत तारपूरच्या किनारपट्टीलगत पाणी शिरून चार खलाशी संकटात सापडल्याची माहिती घिवलीच्या मच्छीमारांनी तारापूर पोलिसांना काळविल्यानंत ...
गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खुशखबर आहे़ मुसळधार पावसामुळे तलावांतील पाण्याची पातळी दररोज वाढत आहे़ गतवर्षीच्या तुलनेही तलावांमध्ये दुप्पट जलसाठा आहे ...
‘निर्लज्जम् सदा सुखी’ अशी उपाधी देत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा अलिबाग आणि पोयनाड येथील मिनीडोर चालक-मालक कल्याणकारी संघटनेने उघड केला. ...
धरण परिसरात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे रायगड पाटबंधारे विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील २८ धरणांपैकी १८ धरणे बुधवारी सकाळी आठ ...
रायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पाऊस आहे. शनिवारपासून खालापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीपाठोपाठ आता दूधमाफियांचे कंबरडे मोडण्याची तयारी सुरू झाली आहे. दुधाची मलई खाणाऱ्या या मध्यस्थांच्या मोठ्या साखळीला रायगड जिल्ह्यातून सुरुंग लागणार आहे ...
म्हसळा ते माणगांव व म्हसळा ते दिघी बंदर (दिघी पोर्ट) कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हरिहरेश्वर - सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगरकडे जाणाऱ्या हजारो भक्तांना ...