सरकारी जागेवर अतिक्र मण करणाऱ्या पोलिसांवर जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही पेण तहसीलदारांनी टाळाटाळ केली आहे. कारवाई होण्याबाबत प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही ...
संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते ...
विक्रमगड ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त झाला असून विक्रमगड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या २७७४ लोकसंख्या असणाऱ्या यशवंतनगर, टोपलेपाडा, नवपाडा, वाकडूपाडा ...
राजस्थान येथे राहणाऱ्या सावत्र आईने साडेसहा लाख रुपयांसाठी १४ वर्षांच्या सावत्र मुलीचा विवाह ३५ वर्षांच्या इसमाशी लावल्याची घटना नालासोपारा शहरात घडली ...
नेरळ-कळंब रस्त्यावरील नेरळ ते अवसरेदरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ...
गेल्या सहा-सात वर्षांत कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे ...
अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कितीही उपाय केले, तरीही अपघातांची संख्या थांबत नसल्याचे दिसते. मागील साडेतीन वर्षांत ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत झालेल्या प्राणांकित अपघातांत ...