खारघरसारख्या शहराचा संपूर्ण विकास होणे बाकी आहे. सिडकोचे आरक्षित भूखंड महापालिकेला वर्ग करायला हवेत. तसेच कराच्या स्वरूपात नागरिकांवर बोजा पडणार नाही याची शाश्वती ...
मुरुड - आगरदांडा येथील दिघी पोर्ट कंपनीने आपल्या गेटसमोरच्या मोरी बंद केल्याने पावसाचे पाणी कंपनीच्या गेटसमोरच्या रस्त्यावर ५ फूट साचल्यामुळे संपूर्ण वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेलापूरजवळील पांडवकडा धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचे पाय धबधब्याकडे वळायला सुरुवात झाली आहे ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास दासगाव गावच्या हद्दीत अनेक महिने जळालेल्या अवस्थेत उभे असलेले झाड अचानक कोसळले ...
महाड तालुक्यातील गांधारपाले या गावात राहणारी व्यक्ती मुलगा काही काम करत नाही म्हणून मुलाला रागावली. या गोष्टीचा राग मनात धरून मुलाने शुक्रवारी राहत्या घरी कोयता वडिलांच्या डोक्यात ...
वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असून त्याचा संदेश पोहोचविण्यासाठी वन विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून वृक्षदिंडीचा कार्यक्रम घेण्यात आला ...
पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून तालुक्यातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी १ जुलै रोजी वृक्ष लागवड करून ...
कर्जत तालुक्यातील जिते ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदावर शुक्रवारी दिलीप घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. ...