गेली १०-१२ वर्षे रायगडातील राष्ट्रीय महामार्गासह, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, जिल्हा परिषद मार्ग, ग्रामपंचायतीचे रस्ते, अनेक नगरपालिकांतील रस्ते यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ...
पनवेल -अलिबाग- पनवेल अशा थेट एसटी बससेवेचा शुभारंभ बुधवारी झाला. पनवेल व अलिबाग आगारामधून दर अर्धा तासाने नेहमीच्या सेवांव्यतिरिक्त या गाड्या सोडण्यात येणार ...
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आबालवृध्दांचा लाडका बाप्पा ५ सप्टेंबर रोजी घराघरात अवतरणार आहे. बाप्पांच्या प्रतीक्षेची आस जशी सर्वांनाच आहे. त्या बाप्पांच्या मूर्तीच्या ...
निवडणुकीचा खर्च सादर न केल्याबद्दल पनवेल तालुक्यातील १०० ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील चार सदस्यांचे ...
पाली-सुधागड येथील ग.बा. वडेर हायस्कूलमध्ये १९६१ मध्ये शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केलेले ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व साहित्यिक प्रा. शं.श्री. पुराणिक (८३) यांचे बुधवारी ...
माणगाव तालुक्यातील भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या जमिनी तत्काळ परत करा, या मागणीसाठी सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या उल्का ...
महाराष्ट्र शासनाच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेची माहिती देण्याकरिता मंगळवारी दासगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने एका रॅलीने आयोजन करण्यात आले होते. ...
रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले हे मंगळवारी समुद्रकिनारी सकाळच्या प्रहरी फेरफटका मारावयास गेले असताना त्यांना कोटेश्वरी मंदिराच्या खालच्या ...
सरकारी जागेवर अतिक्र मण करणाऱ्या पोलिसांवर जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही पेण तहसीलदारांनी टाळाटाळ केली आहे. कारवाई होण्याबाबत प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही ...
संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते ...