मराठी साहित्यात बाल-साहित्याची वानवा आहे. तसेच उपलब्ध बाल-साहित्य मोठ्यांनी लिहिले आहे. पण लहानांनी लहानांसाठी प्रथमच साहित्य लिहिल्याचे मी पाहत आहे ...
कर्जत-कल्याण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. दोनच वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्राधिकरण महामंडळ यांच्याकडून नवीन ...
मागील दोन वर्षांत रोहे शहर व लगतच्या परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, धाडसी दरोडा, चोरी, मारामारी, लैंगिक अत्याचार आदी गैरप्रकार मोठ्या संख्येने घडले आहेत. ...
रानसईमधील आदिवासींची बहुतांश जमीन धरण बांधण्यासाठी संपादित करण्यात आली. उर्वरित जमीनही सावकाराच्या नावावर असून मूळ निवासींना भूमिहीन बनविण्यात आले आहे. ...
शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काही दिवसांपूर्वी महिला सक्षमीकरणासाठी संपूर्ण राज्यात सप्ताह साजरा केला. यात महसूल विभागाने विविध उपक्रम राबविले. ...