शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

मुरुडमध्ये बोटी समुद्रात खेचण्याच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 3:28 AM

तालुक्यात कोळी बांधवांकडून बोटींची डागडुजी, रंगरंगोटीसाठी लगबग

- संजय करडेमुरुड जंजिरा : तालुक्यात मासेमारी करणाऱ्या मोठ्या बोटींची संख्या जवळपास ६५० इतकी आहे. याशिवाय लहान बोटीही तितक्यास संख्येत आहेत. १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी असल्याने सर्व बोटी किनाºयाला शाकारण्यात आल्या होत्या. मासेमारीबंदीच्या या काळात सहा सिलिंडर अशा मोठ्या बोटींच्या दुरु स्तीची कामे करण्यात आली होती. आता संपूर्ण तालुक्यातून दुरु स्तीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोठ्या बोटी समुद्रात पुन्हा उतरवण्याची लगबग दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील पावसाळ्याच्या दोन महिन्यांत कोळी बांधवांकडून बोटींची डागडुजी, रंगरंगोटी करण्यात येते. मोठ्या बोटींवर किमान २२ लोक काम करीत असतात. कोळी समाज सध्या मासेमारी सुरू होण्याची वाट पाहत असून त्यासाठी बोटी किनाºयावर आणण्यात येत आहेत.मुरुड शहरातील कोळीवाडा परिसरातील कमळावंती ही सहा सिलिंडरची बोट नुकतीच पाण्यात खेचण्यात आली आहे. ही बोट खूप मोठी असल्याने ट्रॅक्टर व मनुष्यबळाच्या आधारे बोट पाण्यात खेचण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार