शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
7
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
8
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
9
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
10
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
11
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
12
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
13
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
14
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
15
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
16
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
17
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
18
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
19
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...

मुरुड तहसील परिसर चकाचक; १४ टन कचरा झाला जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:03 IST

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणीनुसार भारतात राहणाऱ्या नागरिकांचे प्रथम कर्तव्य आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवणे हे आहे

आगरदांडा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान मोहीम राबवली जात आहेत. मुरुड तालुक्यातील सर्वाधिक शासकीय कामे मुरुड तहसील कार्यालयात होत असतात आणि तो परिसर स्वच्छ असावा, या तहसीलदार गमन गावित यांच्या विनंतीनुसार प्रतिष्ठानतर्फे ९७ श्रीसदस्यांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजता तहसीलदार कार्यालयाचा परिसर स्वच्छ के ला. ११ वाजेपर्यंत कार्यालयाच्या परिसरातून १४ टन कचरा निघाला. निवासस्थान परिसरही स्वच्छ केला.

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणीनुसार भारतात राहणाऱ्या नागरिकांचे प्रथम कर्तव्य आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवणे हे आहे. स्वच्छतेमुळे परिसरातील युवांचे स्वास्थ सुदृढ राहते. रोगराई पसरत नाही. आपले शहर सुंदर, तर तालुका सुंदर व नंतर देश सुंदर व स्वच्छ राहतो, म्हणूनच धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सतत स्वच्छता मोहीम राबवली जाते. उन्हाळ्यात विहिरी स्वच्छ करण्यात आल्या. किनारे, स्मशानभूमी, धरणे, स्वच्छ करून देशसेवेचे काम प्रतिष्ठान करत आहे.

 

टॅग्स :environmentपर्यावरणRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान