शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Mahad Flood: आधीच पुराच्या चिखलानं हैराण, त्यात पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार! प्रशासनानं घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 18:28 IST

Mahad Flood: महाड या पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बंद असल्याने तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रायगड ः महाड या पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बंद असल्याने तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणी विक्रेते पिण्याच्या पाण्याची चढया दराने विक्री करीत आहेत. गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी उप नियंत्रक वैधमापनशास्त्र विभागाने भरारी पथकांची स्थापना केली आहे.महाडमध्ये आलेल्या महापुरामुळे सध्या तेथील पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी चढ्या दराने पाण्याची विक्री  केली जात असल्याने सामन्य नागरिक चांगलाच त्रस्त झाला आहे. त्याला दिलासा द्यावा, पाण्याचा काळा बाजार करणाऱ्यां विराेधात कडक कारवाई करावी अशी मागणी अलिबागमधील पत्रकारांनी केली हाेती. त्यानुसार आता भरारी पथक तैनात करण्यात आली आहेत.

साेमवार ते शुक्रवार सदरची पथक महाड आणि माणगाव या ठिकाणी तपासणी करणार आहेत. तसेच महाड आणि माणगाव येथील वैधमापनशास्त्र विभागानेही आपापल्या कार्यक्षेत्रात दरराेज तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे उप नियंत्रक वैद्यमापनशास्त्र विभागाचे राम राठाेड यांनी सांगितले.दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या निर्णायामुळे काळाबाजार करणाऱ्यांवर चांगलाच अंकुश बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे

टॅग्स :Raigadरायगडfloodपूर