शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कल्हे गावातील स्मशानभुमीत विजेची व्यवस्था; कर्नाळा ग्रामपंचायती मार्फत अखेर उपाययोजना

By वैभव गायकर | Published: January 17, 2024 4:02 PM

लोकमत इम्पॅक्ट: याबाबत ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील कल्हे गावात दि.7 रोजी स्मशानभूमीत पुरेशी रोषणाई नसल्याने ग्राममस्थांना मोबाईलच्या टॉर्चवर अंत्यविधी पार पाडन्याची नामुष्की ओढवली.

कल्हे गावात मोहिनी चव्हाण (60) यांचे दि.7 जानेवारी रोजी निधन झाले.अंत्यविधीची वेळ रात्रीची असल्याने सर्व ग्रामस्थ स्मशानभूमीत गेल्यावर स्मशानभूमीत पूर्णपणे अंधार असल्याने ग्रामस्थांनी मोबाईलचे टॉर्च सुरु करून अंत्यविधी पार पाडले.याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.मृतदेह ठेवण्यासाठी असलेले सरण सोडले तर सर्व अत्यव्यस्थ झालेले आहे.मृत मोहिनी चव्हाण यांचे पुत्र मोहन चव्हाण यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.आमच्या बाबतीत झालेल्या या प्रसंगाची पुनरावृत्ती नको म्हणून शासनाने याबाबत पाऊले उचलावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.याबाबत कर्नाळा ग्रामपंचायतीने दि.17 रोजी स्मशानभूमीत विजेची व्यवस्था केली आहे.याबाबत ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :LokmatलोकमतLokmat Impactलोकमत इम्पॅक्ट