शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

खांडसई, कासारवाडी पाणीदार; लोकसहभागातून बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 5:11 AM

सुधागड तालुक्यातील खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर नुकतेच बंधारे बांधण्यात आले. सरपंच उमेश यादव यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे बंधारे बांधले आहेत. यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागून भूगर्भजलात वाढ होणार आहे.

पाली : सुधागड तालुक्यातील खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर नुकतेच बंधारे बांधण्यात आले. सरपंच उमेश यादव यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे बंधारे बांधले आहेत. यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागून भूगर्भजलात वाढ होणार आहे.खांडसई व कासारवाडी गावात वर्षानुवर्षे उन्हाळ्यात गंभीर पाणीटंचाई भेडसावते. यामुळे येथील जलस्रोत टिकवून भूगर्भजल वाढवावे ही कल्पना सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच उमेश यादव यांना सुचली. त्यानुसार त्यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मिळून खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर बंधारा बांधला.या कामासाठी स्थानिक आदिवासींनी देखील मौलिक सहकार्य केले. पाणी अडविल्याने गावकºयांचा तसेच गुरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच भूजलभरणा वाढणार आहे. बंधारा बांधते वेळी सिद्धेश्वर ग्रामपंचायत सदस्य नथुराम चोरघे, शिपाई गणेश महाले, युवासेना पेण-सुधागड-रोहा विधानसभा समन्वयक आशिष यादव यांच्यासह गणेश सावंत, दीपक जाधव, अनंता साळस्कर, मोहन, किरण, माउली आदींसह ग्रामस्थ तसेच आदिवासीवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रत्येकाने मोठ्या मेहनतीने बंधारा बांधण्याचे कामकेले.ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व गावे व आदिवासी वाड्या-पाड्यांवरील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना व संस्थांचे सहकार्य घेणार आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापनाने हा प्रश्न नक्कीच मार्गी लागू शकतो. ग्रामस्थांनी एकत्र येवून केलेल्या या कामाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.- उमेश गोविंद यादव, सरपंच, सिद्धेश्वर

टॅग्स :Waterपाणी