शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

आयुष्यात शिक्षकांचे ऋण फेडणे कठीणच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 01:44 IST

- आविष्कार देसाई रायगड : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाबरोबरच शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. आयुष्यात आज जो काही यशस्वी झालो ...

- आविष्कार देसाईरायगड : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाबरोबरच शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. आयुष्यात आज जो काही यशस्वी झालो आहे. त्यामागे परदेशी सरांचे मोलाचे योगदान आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध उद्योजक सत्यजीत दळी यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.आई हा आपला पहिला गुरू असतो. त्यानंतर, आपल्यावर संस्कार करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आपले शिक्षकच पार पाडत असतात. परदेशी सरांमुळेच हे शक्य झाले आहे - सत्यजीत दळीपरदेशी सरांमुळे आयुष्यालासकारात्मक दिशा मिळालीअलिबाग शहरातील कोएसोच्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. याच शाळेमध्ये गे.ना.परदेशी सर पीटी शिकवायचे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधण्याची त्यांची नजर ते रिटायर्ड होईपर्यंत कधीच चुकली नाही. ज्यांच्यावर सरांच्या सकारात्मक विचारांचा वर्षाव झाला, त्यांच्या आयुष्याचे सोने झाले आहे....अन् जीवनाला कलाटणी मिळाली...आमच्या वर्गातील माझ्या मित्राने स्पोर्ट्समध्ये सहभाग घेतला होता, परंतु तो सातत्याने सराव करण्यासाठी दांड्या मारत होता. सर नेहमीच विचारायचे, पण तो गैरहडजर असायचा. एकदा सरांनी त्याला त्याच्या घरी जाऊन शोधून काढले. कान धरून त्याला मैदानावर आणले. त्याला त्याच्यामध्ये असणाºया शक्तीची ओळख करून दिली. त्यांनी सरांकडे माफी मागीतली. सरांनी त्याला दिलेले लेक्चर माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरल्याने यशस्वी उद्योजक होऊ शकलो.सुदृढ शरीर आणि सकारात्मक विचारांची शिदोरीअजूनही मला आठवते, शालेय जीवनामध्ये असताना गणित, विज्ञान, इतिहास, इंग्रजी अशा विषयांचा भडिमार व्हायचा. त्यामुळे शरीर आणि मनही थकून जायचे. त्यावेळी आम्ही पीटीच्या तासाची वाट बघायचो. कारण परदेशी सरांमुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायची. पीटीचा तास म्हटले की, मैदानावर जायला मिळायचे.सर नेहमीच सांगायचे तुमचं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोग्य उत्तम ठेवताना मानसिक संतुलनासाठी सकारात्मक विचार अत्यंत प्रेरणादायी असतात. सकारात्मक विचारच तुमचे आयुष्य बदलून टाकतील....आणि मनातील वादळ शमलेमाझ्या आॅफिसमध्ये मी बसलो असताना मनाची घालमेल सुरू होती. चित्त थाºयावर नव्हते. तितक्यात आॅफिस बॉयने सांगितले, सर आलेत. मला वाटलं कोणीतरी असेल. आत आल्यावर पाहतो तर काय, परदेशी सर आले होते. बºयाच वर्षांनी सर भेटले. त्यांनी दिलेला गुरुमंत्र आठवला आणि एका क्षणात मनातील वादळ शमले.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनEducationशिक्षण