शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आयुष्यात शिक्षकांचे ऋण फेडणे कठीणच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 01:44 IST

- आविष्कार देसाई रायगड : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाबरोबरच शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. आयुष्यात आज जो काही यशस्वी झालो ...

- आविष्कार देसाईरायगड : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाबरोबरच शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. आयुष्यात आज जो काही यशस्वी झालो आहे. त्यामागे परदेशी सरांचे मोलाचे योगदान आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध उद्योजक सत्यजीत दळी यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.आई हा आपला पहिला गुरू असतो. त्यानंतर, आपल्यावर संस्कार करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आपले शिक्षकच पार पाडत असतात. परदेशी सरांमुळेच हे शक्य झाले आहे - सत्यजीत दळीपरदेशी सरांमुळे आयुष्यालासकारात्मक दिशा मिळालीअलिबाग शहरातील कोएसोच्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. याच शाळेमध्ये गे.ना.परदेशी सर पीटी शिकवायचे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधण्याची त्यांची नजर ते रिटायर्ड होईपर्यंत कधीच चुकली नाही. ज्यांच्यावर सरांच्या सकारात्मक विचारांचा वर्षाव झाला, त्यांच्या आयुष्याचे सोने झाले आहे....अन् जीवनाला कलाटणी मिळाली...आमच्या वर्गातील माझ्या मित्राने स्पोर्ट्समध्ये सहभाग घेतला होता, परंतु तो सातत्याने सराव करण्यासाठी दांड्या मारत होता. सर नेहमीच विचारायचे, पण तो गैरहडजर असायचा. एकदा सरांनी त्याला त्याच्या घरी जाऊन शोधून काढले. कान धरून त्याला मैदानावर आणले. त्याला त्याच्यामध्ये असणाºया शक्तीची ओळख करून दिली. त्यांनी सरांकडे माफी मागीतली. सरांनी त्याला दिलेले लेक्चर माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरल्याने यशस्वी उद्योजक होऊ शकलो.सुदृढ शरीर आणि सकारात्मक विचारांची शिदोरीअजूनही मला आठवते, शालेय जीवनामध्ये असताना गणित, विज्ञान, इतिहास, इंग्रजी अशा विषयांचा भडिमार व्हायचा. त्यामुळे शरीर आणि मनही थकून जायचे. त्यावेळी आम्ही पीटीच्या तासाची वाट बघायचो. कारण परदेशी सरांमुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायची. पीटीचा तास म्हटले की, मैदानावर जायला मिळायचे.सर नेहमीच सांगायचे तुमचं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोग्य उत्तम ठेवताना मानसिक संतुलनासाठी सकारात्मक विचार अत्यंत प्रेरणादायी असतात. सकारात्मक विचारच तुमचे आयुष्य बदलून टाकतील....आणि मनातील वादळ शमलेमाझ्या आॅफिसमध्ये मी बसलो असताना मनाची घालमेल सुरू होती. चित्त थाºयावर नव्हते. तितक्यात आॅफिस बॉयने सांगितले, सर आलेत. मला वाटलं कोणीतरी असेल. आत आल्यावर पाहतो तर काय, परदेशी सर आले होते. बºयाच वर्षांनी सर भेटले. त्यांनी दिलेला गुरुमंत्र आठवला आणि एका क्षणात मनातील वादळ शमले.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनEducationशिक्षण