शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हवालदिल : पावसाचा भात पिकाला फटका , महाड तालुक्यात पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:43 IST

सध्या महाड तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. गेल्या १५ दिवसांपासून दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याचा

दासगाव : सध्या महाड तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. गेल्या १५ दिवसांपासून दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याचा वाºयासह संपूर्ण महाड तालुक्यात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. सध्या भात शेती कापणीसाठी तयार होत असताना सततच्या पाऊस, वाºयामुळे ही शेती जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे इतर नुकसानीसोबत या पावसामुळे भातशेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.गेल्या १५ दिवसांपासून महाड तालुक्यात वादळी वारा तसेच विजेचा गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परतीच्या या पावसाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दर दिवशी विजेच्या तडाख्यामुळे चार ते पाच तास वीज गायब राहते, तर दर दिवशी या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये घरांचे छप्पर उडणे, घरांवर झाड कोसळणे तसेच घरांवर वीज कोसळणे हे सुरूच आहे. अशा परिस्थितीला सामोरे जात असताना मात्र मोठा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. या पावसामुळे गौरीच्या सणामध्ये पसवून आॅक्टोबरअखेर कापणीसाठी तयार होणारी भात शेती मात्र जमीनदोस्त झाली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा परतीच्या पावसाने महाड तालुक्याला विजेच्या गडगडाटासह झोडपून काढले आहे. तसेच दर दिवस सुटणाºया सोसाट्याच्या वाºयामुळे महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांचे छप्पर, कौले तसेच झाड घरांवर कोसळणे, विजेच्या तारांवर कोसळणे हे सुरूच आहे.सध्याच्या परिस्थितीत महाड तालुक्यातील नागरिक या परतीच्या पावसाने हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस