शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

समुद्राखालून वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 2:43 AM

बंदरातील समुद्र चॅनेलमध्ये टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया नावाचे मालवाहू जहाज मागील एक-दीड वर्षांपासून जेएनपीटीच्या न्हावा बेसजवळील अ‍ॅकरपॉइंटवर नांगरून ठेवण्यात आले आहे.

उरण : जेएनपीटी बंदरातून एकही कर्मचारी नसलेले एक मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून अ‍ॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाºयाजवळ भरकटले. या जहाजामुळे घारापुरी बेटाला समुद्राखालून वीजपुरवठा करणाºया वीजवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे.

बंदरातील समुद्र चॅनेलमध्ये टॅग आॅफशोअर कंपनीचे टॅगनोया नावाचे मालवाहू जहाज मागील एक-दीड वर्षांपासून जेएनपीटीच्या न्हावा बेसजवळील अ‍ॅकरपॉइंटवर नांगरून ठेवण्यात आले आहे. ही कंपनी आर्थिक संकटात आल्याने कामकाज ठप्प झाले. कर्ज असल्याने कंपनीचे हे मालवाहू जहाज एका बहुराष्ट्रीय बँकेने ताब्यात घेतले आहे. हे जहाज बँकेने जेएनपीटीच्या ताब्यात दिले आहे.एकही कर्मचारी नसलेले हे जहाज नुकत्याच झालेल्या वादळीवाºयात अ‍ॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाºयाजवळ इकडून तिकडे भरकटत चालले आहे. काही दिवसांपासून भरकटलेल्या जहाजामुळे घारापुरी बेटाला समुद्राखालून वीजपुरवठा करणाºया वीजवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत जेएनपीटीशी संपर्क साधण्यात आला आहे. भरकटलेल्या जहाजाची दखल जेएनपीटी प्रशासनाकडून घेण्यात आली असल्याचे घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले, तर हे जहाज लवकरच जेएनपीटीच्या न्हावा येथील अ‍ॅकरपॉइंटपर्यंत आणण्यात येणार असल्याची माहिती दिली.