शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालीत अंबा नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था; पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 05:09 IST

हा बंधारा अनेक ठिकाणी तुटलेला होता. याची कोलाड पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षी डागडुजी करण्यात आली होती.

- विनोद भोईरपाली : संपूर्ण पाली शहराला व पाली ग्रामपंचायत हद्दीतील गावांना येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो. येथून जवळच असलेल्या बलाप गावाजवळ अंबा नदीचे पाणी अडविण्यासाठी के.टी. बंधारा आहे. तेथे अंबा नदीचे पाणी अडवून साठविले जाते. या के.टी. बंधाºयामुळेच पालीवासीयांना पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सद्यस्थितीत हा बंधारा पूर्णपणे मोडकळीस आला असून, लवकर दुरुस्ती न केल्यास पालीकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावेल.हा बंधारा अनेक ठिकाणी तुटलेला होता. याची कोलाड पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षी डागडुजी करण्यात आली होती. या डागडुजी करण्यास बराच खर्चही आला होता. त्या वेळी हा के.टी. बंधारा काही प्रमाणात पूर्वस्थितीत आला होता. मात्र, दुरुस्ती करून एक वर्ष होत नाही, तोच पुन्हा हा बंधारा मोडकळीस येऊन त्याची दुरवस्था झाली आहे.अनेक ठिकाणी स्लॅब तुटला आहे. त्यातून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. बंधाºयाला आधार देणारे दगडी खांब मोडकळीस आले आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात कचराही साठला आहे. अशाच परिस्थितीत हा बंधारा राहिल्यास पाणीगळती होऊन पाली शहरावर पाण्याचे संकट येऊ शकते. यामुळे या बंधाºयाची लवकर दुरस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.प्रवास करणे धोकादायकआजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांचे या बंधाºयावर येणे-जाणे सुरू असते. हा बंधारा रहदारीसही वापरला जातो. तुटलेला असल्याने येथून ये-जा करणे धोकादायक आहे.त्यामुळे एखादा अपघातही होऊ शकतो. त्यामुळेच अतिशय उपयोगी असलेल्या या बंधाºयाकडे पाटबंधारे विभागाने व पाली ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.अन्यथा, पालीवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. हा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.बलाप येथील के.टी. बंधारा नादुरुस्त झाला आहे. तो तातडीने दुरुस्त व्हावा, म्हणून आम्ही कोलाड पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.- गणेश बाळके,सरपंच, पालीवारंवार तक्रार करूनही या बंधाºयाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या बंधाºयावरून लोक पायी ये-जा करतात; त्यामुळे दुर्घटना होण्याचीही भीती आहे. त्यामुळे लवकर या बंधाºयाची दुरुस्ती करण्यात यावी.- किशोर खरिवले, उपसरपंच, बलापआगामी चार ते पाच दिवसांमध्ये के.टी. बंधाºयाची डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.- राजेंद्र मोहरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पाटबंधारे विभाग, कोलाड

टॅग्स :Raigadरायगड