शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

coronavirus : बिनकामाचे घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, 97 हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 15:08 IST

देशात, राज्यात आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत.

अलिबाग - कोरानाच्या विषाणूला रोखण्यासाठी जिल्ह्यात जमाबंदी पाठोपाठ आता संचार बंदीही लागू करण्यात आली आहे. या कालावधीत काही नागरिक बिनकामाचे घराबाहेर पडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारावाईचा बडगा उगारला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 396 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 97 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बिनाकामाचे घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी उठा-बशा काढण्याची शिक्षाही देऊन टाकली आहे.देशात, राज्यात आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत. सुरुवातीला जनता कर्फ्यू, कलम 144 आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विविध दुकाने, अस्थापने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महत्वाच्या कामा व्यतीरिक्त नागरिकांनी बाहेर पडण्याला मज्जाव केलेला आहे. मात्र नागरिक भाजीमार्केट, मासळी मार्केट, किराणा मालाची दुकाने तसेत रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे अधोरेखित होते.त्यामुळे पोलिसांना आता कडक अंमलबजावणी करावी लागत आहे. 22 आणि 23 मार्च 2020 अशा सलग गेल्या दोन दिवसांमध्ये पोलिसांनी अनुक्रमे 60 आणि  336 वाहन चालकांवर कारवाई केली आहे, तर अनुक्रमे 16 हजार 900 आणि 80 हजार 400 असा एकूण  97 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड