शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

प्रदूषणामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:59 IST

रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे.

उरण -  रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे किनारी परिसरात आढळणाऱ्या माशांच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना मत्स्य दुष्काळाची चिंता भेडसावत आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये करंजा, मोरा हा परिसर पारंपरिक मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र काही मंडळींनी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ धरून मासेमारी व्यवसायात वृद्धी केली आहे. यासाठी उरण दिघोडे गावात मत्स्यप्रक्रि येबाबत सहकारी कारखानाही सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणाहून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील इतर राज्यांतही निर्यात केली जाते; परंतु गेल्या काही वर्षात या व्यवसायात अडचणी उद्भवू लागल्या आहेत. जलप्रदूषणामुळे या व्यवसायावर संकट ओढावले आहे. किनाºयालगत तसेच खाडीत मासळीचे प्रमाण घटले आहे.‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ फिशरीज एज्युकेशन’ या संस्थेने मुंबई परिसरातील व किनारपट्टीच्या परिसरात मत्स्यव्यवसायावर संशोधन केले. संस्थेच्या अहवालानुसार, मुंबई रायगडच्या सागरी व खाडी परिसरातील १२५ माशांच्या जाती होत्या. त्यापैकी आता फक्त ७८ जाती शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षात पर्ससीन जाळ्यांचा वापर तसेच एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यात वाढ झाली आहे. यामुळे मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असली तरी सागरी प्रदूषणही वाढले आहे.पनवेल कोळीवाडा हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळबाधित झाले. तर माजगाव, मुरु ड, नांदगाव, राजापुरी दिघी, तुरूंबाडी, आदगाव, भरडखोल, बोर्ली, कोरली ही सर्व गावे दिघी पोर्टमुळे बाधित होणार आहेत. उरण तालुक्यातील जेएनपीटीबाधित गव्हाण हनुमान कोळीवाडा, पाणजे गाव, कारंजा इन्फ्रा प्रोजेक्टमुळे बाधित करंजा गाव व सात पाडे या समुद्रकिनाºयावरील खाडीलगतच्या परिसर प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी मच्छीमारांवर उपासमारीचे सावट पसरले आहे.खारफुटीची कत्तल संवर्धनात अडचणीडिझेल परतावा, होड्या बांधणी व दुरु स्तीसाठी आवश्यक जागा नसणे, मासळी सुकविण्यासाठी जागा नसणे, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसणे, नवे प्रकल्प व येणाºया कोस्टल रोडमुळे खारफुटीची बेसुमार कत्तल होत असल्याने मत्स्य संवर्धनात अडचणी येत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार