शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नुसता गोंधळ!! मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलक नाहीत; वाहनचालक दुसऱ्याच गावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:52 IST

वाहनचालकांचा चुकतो अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क, वडखळ: मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या भागातील काही ठिकाणच्या मोऱ्या, पूल, अंतर्गत रस्ते, प्रकाशयोजना या कामांना गती दिली आहे. मात्र या भागात दिशादर्शक फलक नसल्याने  वाहनचालकांची दिशाभूल होत आहे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पळस्पे ते इंदापूरदरम्यान  साईट पट्ट्यांवर पिवळे-पांढरे पट्टे लावणे, गतिरोधकांवर रेडियम रिफ्लेक्टर आणि मुख्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना गावांसह महत्त्वाच्या ठिकाणांचा अंदाज येत  नाही. यामुळे या मार्गावर  अपघात घडत आहेत.  

हजारो वाहनांचा राबता

  • पेण हे गणेशमूर्तींचे माहेरघर असून येथे हजारो वाहने येतात. मात्र मुंबई-गोवामहामार्गाच्या पेण प्रवेशद्वारावर दिशादर्शक फलक नसल्याने हजारो वाहने पेण सोडून पुढे जातात. 
  • यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर शादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  हरीश बेकावडे यांनी केली आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरील काही ठिकाण कामे जलदगतीने सुरू असून, प्रकाशाची सोय केली आहे. पळस्पे ते इंदापूरदरम्यानच्या मुख्य ठिकाणी दिशादर्शक फलकसुद्धा लवकरच उभारण्यात येतील. याबाबत संबंधित ठेकेदारांना पत्र पुन्हा देण्यात येणार आहे. - यशवंत घोटकर, अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग

टॅग्स :alibaugअलिबागpanvelपनवेलMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग