शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

रायगडकडे सरकारचे कायमच दुर्लक्ष, बाळा नांदगावकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 06:56 IST

Raigad News : रायगडावर राज्य सरकारचे कायम दुर्लक्षच होत असल्याचा आरोप मनसेचे नेते, माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

नागोठणे : काही वर्षांनंतर खा. सुनील तटकरे यांच्या रूपाने खासदारपद मिळाले आहे. त्यांची कन्या सध्या राज्य मंत्रिमंडळात सुद्धा आहे. पक्षात आणि राज्य सरकारमध्ये त्यांचे वजन आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात पैसे का येत नाहीत, नेतृत्व कुठे तरी कमी पडत असल्यामुळेच, रायगडावर राज्य सरकारचे कायम दुर्लक्षच होत असल्याचा आरोप मनसेचे नेते, माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.मनसेचे नेते बाळा नांदगावकर रविवारी नागोठणे दौऱ्यावर आले होते. या प्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारच्या सध्याच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का? असा प्रश्न विचारला असता, राज्य सरकारकडून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसल्यामुळे ते कृष्णकुंजवर येऊन आपले गाऱ्हाणे मांडत असतात व आम्ही त्यांना निश्चितच न्याय देत असतो.  विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतच असतो. नागोठणे परिसरातील जेएसडब्ल्यू, जिंदाल या मोठ्या कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना न्याय मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न हातात घेतला पाहिजे. स्थानिक नेत्यांनी सर्वांची त्यासाठी मदत घेणे गरजेचे आहे. पास्को या कंपनीवर काढलेल्या मोर्चात मी स्वतः सहभागी झालो होतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडBala Nandgaonkarबाळा नांदगावकर