शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

रायगडकडे सरकारचे कायमच दुर्लक्ष, बाळा नांदगावकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 06:56 IST

Raigad News : रायगडावर राज्य सरकारचे कायम दुर्लक्षच होत असल्याचा आरोप मनसेचे नेते, माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

नागोठणे : काही वर्षांनंतर खा. सुनील तटकरे यांच्या रूपाने खासदारपद मिळाले आहे. त्यांची कन्या सध्या राज्य मंत्रिमंडळात सुद्धा आहे. पक्षात आणि राज्य सरकारमध्ये त्यांचे वजन आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात पैसे का येत नाहीत, नेतृत्व कुठे तरी कमी पडत असल्यामुळेच, रायगडावर राज्य सरकारचे कायम दुर्लक्षच होत असल्याचा आरोप मनसेचे नेते, माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.मनसेचे नेते बाळा नांदगावकर रविवारी नागोठणे दौऱ्यावर आले होते. या प्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारच्या सध्याच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का? असा प्रश्न विचारला असता, राज्य सरकारकडून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसल्यामुळे ते कृष्णकुंजवर येऊन आपले गाऱ्हाणे मांडत असतात व आम्ही त्यांना निश्चितच न्याय देत असतो.  विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतच असतो. नागोठणे परिसरातील जेएसडब्ल्यू, जिंदाल या मोठ्या कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना न्याय मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न हातात घेतला पाहिजे. स्थानिक नेत्यांनी सर्वांची त्यासाठी मदत घेणे गरजेचे आहे. पास्को या कंपनीवर काढलेल्या मोर्चात मी स्वतः सहभागी झालो होतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडBala Nandgaonkarबाळा नांदगावकर