शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'अर्णब गाेस्वामी यांच्यावरील कारवाई हा सरकारचा सूड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 00:32 IST

Arnab Goswami : अर्णब गाेस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विविध नेत्यांनी अलिबागच्या न्यायालयाकडे धाव घेतली, त्याप्रसंगी नार्वेकर बाेलत हाेेते.

रायगड : पुराेगामी महाराष्ट्राला लाजवणारा हा प्रकार आहे. सुडाच्या भावनेतून महाविकास आघाडी सरकार कसे काम करत आहे, हे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांना पाेलिसांनी केलेल्या अटकेवरून दिसून येते, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी बुधवारी अलिबाग येथे दिली.अर्णब गाेस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विविध नेत्यांनी अलिबागच्या न्यायालयाकडे धाव घेतली, त्याप्रसंगी नार्वेकर बाेलत हाेेते.सरकाच्या विराेधात आवाज उठवणाऱ्यांच्या विराेधात हे सरकार पूर्ण जाेर लावून त्यांच्यावर कारवाई करत आहेत. काेराेना, सुशांतसिंह राजपूत आणि पालघर येथील घडलेली घटना या विराेधात पुढे येणाऱ्यांना सरकार राेखत आहे, असा आराेप नार्वेकर यांनी केला. लाेकशाहीला लाजवणारा हा प्रकार असल्याने या घटनेचा निषेध करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केेले.दाेन वर्षांपूर्वीच हे प्रकरण बंद करण्यात आले हाेते. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आल्यावर कारवाई का करण्यात आली नाही, कारवाईसाठी दाेन वर्षे का वाट बघितली, असा सवालही त्यांनी केला. सरकारच्या नाकर्तेपणाविराेधात पत्रकारांनी आवाज उठविण्यास सुरुवात केल्यानेच पाेलिसांमार्फत त्यांना लक्ष करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे, असेही नार्वेकर यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड.महेश माेहिते उपस्थित हाेते.

न्यायालयाबाहेर मोठी गर्दीन्यायालयाबाहेर विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांची मोठी गर्दी होती. न्यायालयातून अर्णब गोस्वामींना वैद्यकीय तपासणी बाहेर आणल्यानंतर, पोलीस गाडीला इलेक्ट्रॉनिक पत्रकारांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी गराडा घातला. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीBJPभाजपा