शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

उरणमध्ये ६१ विद्यार्थी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 00:44 IST

शहरातील भागूबाई चांगू ठाकूर इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस रस्त्याच्या कडेला कलंडली.

उरण : शहरातील भागूबाई चांगू ठाकूर इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस रस्त्याच्या कडेला कलंडली. सुदैवाने सर्वच विद्यार्थी थोडक्यात बचावले. उरण पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे.उरण येथील द्रोणागिरी नोडमध्ये जनार्दन भगत शिक्षण संस्थेची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. उरण परिसरातील शहरी आणि ग्रामीण भागातील पहिली ते दहावीचे शेकडो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता शाळा सुटल्यानंतर एमएच-४६/०२५० क्रमांकाची बस ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र, फुंडे शाळेजवळ उरण-पनवेल रस्त्यावरून जाताना बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. प्रसंगावधान राखून वाहनचालकाने ६१ मुलांना बाहेर काढले. पलटी झाली नसल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप आलेत. अखेर विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसने शाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर अपघातामुळे भेदरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे स्वाधीन करण्यात आले.स्टिअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे वाहनचालकाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या अपघाताबाबत चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल, असे उरण पोलीस ठाण्याचे व.पो.नि. निवृत्ती कोल्हटकर यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड