शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

समृद्धी महामार्गावरील बळींची जबाबदारी घेणार का? - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 06:29 IST

पक्षाच्या बैठकीसाठी ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते. 

पुणे : अमित ठाकरे यांच्याकडे फास्टॅग असूनही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली. त्याची रिॲक्शन आली. त्याच्यावर बोलता तर मग सदोष असणाऱ्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात बळी पडलेल्यांची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. पक्षाच्या बैठकीसाठी ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते. 

अमित ठाकरे यांच्या समर्थकांनी टोलनाक्यावर केलेल्या तोडफोडीसंदर्भात टीका होत आहे. त्यावर बोलताना राज म्हणाले, ‘दिसला टोलनाका की फोड’ असे तो करत नाही. एका टोलनाक्यावर अरेरावी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून तोडफोड झाली. मनसेने राज्यातील अनेक टोल बंद केले. त्यावर कोणी बोलत नाही. मग महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते त्याचे काय झाले?

रस्ते खराब झाले आहेत, खड्डे पडले आहेत. केंद्रात राज्यातील मंत्री असूनही अशी स्थिती आहे. असे होते याचे कारण आपला समाज आहे. त्यांनीच सांगितले की, यांनी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. मग त्यांनाच सरकारमध्ये कसे घेतले? हे कोणी विचारत नाहीत तोपर्यंत असेच चालणार. राष्ट्रवादीची पहिली टीम गेली असे मी म्हटले होते. आता दुसरी टीमही जाईल. शरद पवार यांचे राजकारण इतकी वर्षे राज्य पाहत आहे, ही मिली भगत आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे