शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

काेराेना विषाणूची तपासणी केवळ NIV संस्थेतच का हाेते ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 21:00 IST

कुठलाही साथीचा राेग उद्भवल्यास पुण्यातील एनआयव्ही या संस्थेचे महत्त्व वाढते.

पुणे : कुठलाही साथीचा राेग झाल्यानंतर एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा उल्लेख हाेत असताे. स्वाईन फ्लूपासून या संस्थेचे महत्त्व अधिक अधाेरेखित झाले. प्राण्यांमार्फत हाेणाऱ्या साथिच्या राेगांवार संशाेधन करणारी एनआयव्ही ही भारतातील एकमेव संस्था आहे. 1952 साली पुण्यात या संस्थेची स्थापना करण्यात आली. 

काेराेना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील अनेक नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. भारतात 29 जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला काेराेनाची लागण झाली आहे की नाही याची तपासणी एनआयव्ही संस्थेकडून करण्यात येते. देशभरातील संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले जातात. या आधी स्वाईन फ्लू तसेच निपाह विषाणूची लागण झाली आहे की नाही याची तपासणी सुद्धा एनआयव्हीकडूनच केली जात हाेती.  

एनआयव्ही संस्था काय करते एनआयव्ही ही विषाणूजन्य राेगांवर संशाेधन करणारी भारतातील एकमेव संस्था आहे. विषाणूजन्य राेगांवर लस शाेधून काढण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. देशभरातील तज्ञ संशाेधक या संस्थेमध्ये संशाेधन करतात. एचआयव्ही एड्स या आजारावर देखील या संस्थेद्वारे माेठ्याप्रमाणावर संशाेधन करण्यात येत आहे. जागतिक आराेग्य संघटनेसाेबत देखील ही संस्था काम करते. या संस्थेकडून प्राण्यांमार्फत संसर्गजन्य राेग कसा हाेताे, त्याची कुठली लक्षणे शरिरावर दिसतात, त्यावर काय उपाय केले जाऊ शकतात यावर संशाेधन करण्यात येते. या संस्थेची माेठी प्रयाेगशाळा असून तेथे विविध प्रयाेग केले जातात. 

टॅग्स :corona virusकोरोनाPuneपुणेHealthआरोग्य