शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...तर चित्रा वाघ यांनी पूर्वीच राजीनामा का नाही दिला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 17:26 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याचे स्पष्टीकरण देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याचे स्पष्टीकरण देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.जर चित्राताईंना गटबाजीचा त्रास होता तर त्यांनी पूर्वीच राजीनामा का नाही दिला अशा शब्दात चाकणकर यांनी त्यांना फटकारले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज जाहीररीत्या भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर वाघ यांनी एका वृत्तावाहिनीलाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला, त्या त्या ठिकाणी मी आवाज उठवला, मी सरकारविरोधात अनेक आंदोलनं आणि मोर्चे काढले.मी गद्दार नाही, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला. पतीच्या चौकशीचा आणि भाजपा प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे. 

 चाकणकर यांनी मात्र वाघ यांना उत्तर दिले असून लोकमतशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'चित्राताईंनी तोंडातून फेस येईपर्यंत ज्या भाजपवर टीका केली , महिला अत्याचारावर काम करण्यासाठी सरकार असमर्थ आहे असं त्या म्हणायच्या, मुलींना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या राम कदम यांना बांगड्या भरण्याची भाषा त्यांनी केलीत्याच कळपात त्या सामील झाला आहेत. जिथे महिला सुरक्षित नाहीत अशाच पक्षात नाहीत त्या गेल्या आहेत. जर आमच्या पक्षात अंतर्गत गटबाजी आहे तर त्या पक्षात का थांबल्या असा माझा सवाल आहे. त्यांनी आधीच राजीनामा का नाही दिला असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :PoliticsराजकारणChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस