शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मी कृषिमंत्री असताना लोकसभेत कांद्याच्या माळा घालून फिरणारे भाजपवाले कुठं आहेत? शरद पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 15:00 IST

कृषी प्रधान देशात सध्या शेतकरी वर्ग मोठ्या संकटामधून जात असताना त्यांना सरकारने आधार द्यावा

टाकळी हाजी : मी कृषी मंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून लोकसभेत कांद्याच्या माळा घालुन फिरणारे भाजप वाले आता कांद्याच्या किमंती मातीमोल झाल्या असताना कुठे आहेत. असा सवाल माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केला.

निघोज ता पारनेर येथे बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या नामकरण समारंभ तसेच आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने सात हजार मुला मुलीना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस पवार यांनी केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणावर सडकुन टिका केली. या वेळी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार निलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अशोक सावंत, घनश्याम शेलार, निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, जीएस महानगर बॅकेचे अध्यक्ष सुमनताई शेळके यांच्यासह मोठ्या प्रमानात पदाधिकारी उपस्थित होते . 

या वेळी शरद पवार म्हणाले की, कृषी प्रधान देशात सध्या शेतकरी वर्ग मोठ्या संकटामधून जात आहे. त्यांना सरकारने आधार देण्याची गरज आहे मात्र शासन कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असुन, संस्थानिकाच्या ताब्यातुन घेत एकसंघ देशाची निर्मिती झाली. मात्र पुन्हा ठराविक उद्योगपती निर्माण करून त्यांच्या रुपाने सरकार संस्थानिक निर्माण करतय का असा सवाल त्यांनी व्यक्त केला. कांद्याला एकरी ७० हजार रुपये उत्पादन खर्च होतो मात्र कांदा विकुन हातात तेवढेही मिळत नाही मग खर्च व घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी कुठून भरायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेऊन कांदा प्रश्नी लक्ष वेधणार असल्यांची ग्वाही शरद पवार यांनी उपस्थितांना देताच शेतकऱ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणFarmerशेतकरीGovernmentसरकार