शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अशा सत्तेवर आम्ही थुंकतो, भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:02 IST

भाजपा शिवसेनेला खतम करण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु जो हा प्रयत्न करील, तोच संपेल. शिवसेना कधीही सत्तेतून बाहेर पडेल. सध्याची सत्ता तात्पुरती आहे, अशा सत्तेवर आम्ही थुंकतो़ भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष आहे़

नारायणगाव : भाजपा शिवसेनेला खतम करण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु जो हा प्रयत्न करील, तोच संपेल. शिवसेना कधीही सत्तेतून बाहेर पडेल. सध्याची सत्ता तात्पुरती आहे, अशा सत्तेवर आम्ही थुंकतो़ भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष आहे़, अशी थेट टीका शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नारायणगाव येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली.या मेळाव्यात राऊत यांनी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षावर टीका केली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करून पुढील काळात स्वबळावर निवडणूक लढविणार, असे वक्तव्य केले़ या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, उपसहसंपर्क प्रमुख अविनाश रहाणे, शिवसेनेच्या गटनेत्या आषाताई बुचके, जि़. प. सदस्य गुलाब पारखे, देवराम लांडे, उद्योजक बाजीराव दांगट, सुरेश भोर, शरद चौधरी, माऊली खंडागळे, अरुण गिरे, गणेश कवडे, जयश्री पलांडे, उपसभापती दिलीप डुंबरे, पंचायत सभापती ललिता चव्हाण, संतोश खैरे, स्मिता विटे, विजया शिंदे, सुलभा उबाळे, हिराताई चव्हाण, बाळासाहेब पाटे, आनंद रासकर व शिवसैनिक उपस्थित होते़राऊत पुढे म्हणाले, की शिवसेना मुंबईत बुलेट टेÑन येऊ देणार नाही़ त्याला शिवसेनेचा विरोध राहील़ शिवसेना संपविण्याचे स्वप्नही बुलेट टेÑनसारखे आहे़, अशी टीका करून ते म्हणाले, की सध्या केंद्र शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करणार आहेत़ शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांची आज दुरवस्था झालेली असून शिवसेनेत गद्दारांना स्थान नाही़येत्या विधानसभेत १४५ पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. जुन्नर तालुक्यात या वेळी भगवा फडकावणारच़ तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून ४ आमदार निवडून आणू, असे राऊत म्हणाले.खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, की भाजपाने स्वप्न दाखविले़शेतकरी कोसळला गेला़ देशाची परिस्थिती वाईट झाली आहे़ नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे़ आशाताई बुचके, माऊली खंडागळे यांनी आपले विचार व्यक्त केले़ हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश कवडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार