शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे

By अजित घस्ते | Updated: December 24, 2023 18:16 IST

शहरात नगरसेवक नाहीत, एक आयुक्त काय करणार? मग आम्ही शहरात फिरताना आम्हाला कचरा, पाणी आणी वाहतूक कोंडी यावर नागरिकांचे प्रश्न येतात

पुणे : पाण्याची स्थिती भविष्यात पुण्यात गंभीर आहे. पाण्याची कमतरता होऊ शकते. आयुक्त, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना एक महिन्यापूर्वी पत्र लिहिले होते. यासाठी नियोजन करावे. पुण्यातील सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा उद्भवणार असे मत खासदार सुप्रिया सुळे व्यक्त केले. तसेच सर्वच समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हीच एनसीपीची मागणी आहे,आम्ही संसदेत आवाज उठवतो, सर्वात जास्त मागणी करणारी मीच पुढे असते. 

या सरकार मध्ये आपण सुरक्षित आहोत, ते सैन शहिद होतंय, इथं पार्लमेंट मध्ये अटॅक होतंय, याचा अर्थ काय? मग आम्ही कांद्याला भाव मागितला, पार्लमेंटच्या अटॅक वर चर्चा मागितली हि आमची चूक? हि लोकशाही नाही, आणीबाणी झाली आहे. ‘देशातील आणीबाणी’ ते पुण्यातील वाहतूक कोंडी, कचरा समस्या आणि गंभीर पाणी प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी घणाघाती टीका केली.

सातारा रोड गृहनिर्माण सोसायटी फोरम आणि पुणे जिल्हा को. ऑप. हौसिंग सोसायटी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभ आणि मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सकाळ समूह संपादक सम्राट फडणीस, सहयोगी संपादक सुहास जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, वृत्त संपादक किरण जोशी , प्रकाश बोरा इ. उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खासदार सुळे यांनी भविष्यात पुण्यातील सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा उद्भवणार असल्याचे सुतोवाच केले.

स्मार्ट सिटी चे काय झाले?

शहरात नगरसेवक नाहीत, एक आयुक्त काय करणार? मग आम्ही शहरात फिरताना आम्हाला कचरा, पाणी आणी वाहतूक कोंडी यावर नागरिकांचे प्रश्न येतात. पुढील सहा महिने तरी डेव्हलपमेंट प्लॅन होणार नाही असे नियोजन करुन  शहराला किती पाणी लागेल, किती विज पुरवठा किती लागेल, असा सर्वांगीण अभ्यास करुन तसा आराखडा तयार केला पाहिजे, स्मार्ट सिटी चे काय झाले? असा उपरोक्त टिका करत शहरातील 24/7 पाणी योजनेवर बोट ठेवले, मी पुण्यात राहते, मला माहिती आहे, पाणी किती मिळते.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाParliamentसंसद