शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गळतीमुळे बंधारा पडला कोरडा, कोरेगाव भीमाला पाणीटंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:39 IST

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा मोठ्या प्रमाणावर गळत असल्याने ऐन नदीपात्रातील पाणीसाठा खालावला. सध्या बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे.

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा मोठ्या प्रमाणावर गळत असल्याने ऐन नदीपात्रातील पाणीसाठा खालावला. सध्या बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे. पाणीपातळी खालावल्याने नळपाणी पुरवठ्याच्या विहिरीची पातळीही खालावली असल्याने गावचा पाणीपुरवठा अडचणीत आला असल्याने पाटबंधारे विभागाने तत्काळ नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी केली.कोेरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील नळपाणी पुरवठ्याची विहिर वढू खुर्द हद्दीमधील नदीपात्रात आहे. या विहिरीतून पाणी शुद्धपाणी प्रकल्पात आणून नंतर टाक्यांमध्ये साठविण्यात येत आहे.त्या टाक्यांमधून दोन जीआय पाईपमधून पाणी गावामध्ये आणण्यात येत आहे. गावाची लोकसंख्या जवळपास २२ हजारांच्या दरम्यान असल्याने मोठा पाणीसाठा आवश्यक असतो. कोरेगाव हद्दीत कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. मात्र, हा बंधारा असून नसल्यासारखा असल्याचे चित्र आहे.या बंधाऱ्याच्या प्रत्येक गाळ्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असलयाने पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पाणीपातळी खालावल्याने कोरेगाव भीमाचा पाणीपुरवठा सध्या अडचणीत आला असल्याने नागरिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे.तत्काळ पाणी सोडा : कुसुम मांढरेकोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील बंधाºयाच्या गळतीमुळे नदीपात्राची पाणीपातळी खालावली असून कोरेगावचा पाणीपुरवठा अडचणीत आला असून, शेतकºयांना ऐन हिवाळ्यात पाणी कमी पडू नये यासाठी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले असल्याचे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी सांगितले असून ढापे दुरुस्त करताना तत्काळ गळती थांबविण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.बंधाºयांना ढापे मिळणार का?कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील बंधाºयाच्या प्रत्येक गाळ्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. बंधाºयाचे ढापेही पूर्णत: गंजून पत्रा सडला असल्याने ढाप्यांचे अनेक ठिकाणी सांगांडेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बंधाºयांना नवीन ढापे मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.बंधाºयाची तत्काळ दुरुस्ती करण्याची व नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली. या वेळी ग्रामस्थांनी बंधाºयाची पाहणी करून पाटबंधारे विभागाच्या निदर्शनाला बंधाºयाची गळती आणून दिली.- राजेंद्र सात्रस, ग्रामविकास अधिकारी, कोरेगाव भीमादोन दिवसांत बंधाºयाची गळती थांबविण्यात येणार असल्याचे सांगून नळपाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी तत्काळ पाणी सोडण्याची तरतूद केली आहे.- भारत बेंद्रे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी