शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा ११.२२ टीएमसी

By admin | Published: July 17, 2017 4:30 AM

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील धरणक्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील धरणक्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. या चार धरणांमध्ये सुमारे ११.२२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत अद्यापही धरणातील पाणीसाठा कमीच आहे.सुमारे पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाच्या लहान-मोठ्या सरी पडत आहेत. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. वरसगाव धरण परिसरात रविवारी दिवसभरात सुमारे ५६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे या धरणाचा साठा आता ३.९५ टीएमसी झाला आहे. पानशेत धरण क्षेत्रात सुमारे ६३ मि.मी. पाऊस पडल्यामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. पानशेत धरणातील पाणीसाठा ५.९७ टीएमसीपर्यंत पोहचला आहे. मात्र, खडकवासला धरण क्षेत्रात इतर धरणांच्या तुलनेने कमी पाऊस पडतो. खडकवासामध्ये केवळ १७ मि.मी. पाऊस पडला असून धरणसाठा ०.७२ टीएमसीपर्यंत गेला असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. या धरणात दिवसभरात सुमारे १०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पवना धरणसाठा ५.०१ टीएमसी वर गेला आहे.