शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...तोपर्यंत महावितरण कार्यालयासमोरचं बसून राहणार; दौंडमधील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 21:15 IST

संपूर्ण दौंड तालुका परीसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज बिलाच्या वसुलीपोटी गेल्या सात दिवसांपासून ट्रांसफार्मर बंद करुन ठेवला आहे

पाटेठाण : संपूर्ण दौंड तालुका परीसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज बिलाच्या वसुलीपोटी गेल्या सात दिवसांपासून ट्रांसफार्मर बंद करुन ठेवला आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्याने जनावरांना तसेच पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाण्याचा संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. शेतातील हिरवीगार पिके देखील पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. वीज पंप बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आता अनावर झाला असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्याचा तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पिंपळगाव महावितरण कार्यालयासमोर बसून राहणार शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा विविध शेतकरी संघटना,शेतकरी कृती समिती,रयत शेतकरी संघटना यांनी घेतला आहे.

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक ठिकाणी वीज बिल वसुलीसाठी महावितरणने संपूर्ण ट्रान्सफार्मरच बंद करुन कारवाईचा अजब बडगा उगारला आहे. दर दोन तीन महिन्याच्या कालावधीत वीज बिलांचे वाटप झाल्यानंतर महावितरण वसुलीसाठी कारवाई तंत्राचा वापर करत आहे. मागील सरकारच्या कालावधीत वीज बिले शेतकऱ्यांना न आल्याने तसेच चालू सरकारने देखील वीज बिल माफीचे आश्वासन दिले होते. परिणामी शेतकऱ्यांनी वीज बिले न भरल्याने सद्यस्थितीमध्ये अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात आले असल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक मेटाकुटीला आला आहे.

टॅग्स :daund-acदौंडFarmerशेतकरीmahavitaranमहावितरणelectricityवीज