शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

उजनीतील पाणीसाठा १६ टीएमसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:27 IST

जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनीतील उपयुक्त पाणीसाठा १५.८१ अब्ज घनफूटांवर (टीएमसी) गेला आहे.

पुणे : जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनीतील उपयुक्त पाणीसाठा १५.८१ अब्ज घनफूटांवर (टीएमसी) गेला आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २४.८८ टीएमसी पाणी जमा झाले आहे.डिंभे, भामा आसखेड, आंद्रा प्रत्येकी १, वडीवळे ४, पवना, पानशेत, नीरा देवघर ३, मुळशी ६, टेमघर १३ आणि वरसगाव धरण पाणलोट क्षेत्रात ४ मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणात २.६३, वरसगाव ९.६६, पानशेत १०.६२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. माणिक डोह ४.५, येडगाव २.६५, डिंभे १०.१५, घोड १.८१, कळमोडी १.५१, भामा आसखेड ६.०७, आंद्रा २.९९, पवना ८.४ आणि मुळशी धरणात १६.३३ टीएमसी पाणीसाठा आहे. गुंजवणी २.२९, वीर धरणांत ८.९४ टीएमसी पाणी आहे. उजनी धरणात जिल्ह्यातील धरणांतून सोडलेले पाणी जमा होत असल्याने, उपयुक्त पाण्याची पातळी १५.८१ टीएमसीवर गेली आहे. कळमोडी धरणातून २३५, चासकमान २ हजार ९३, आंद्रा ६५, कासारसाई १०० आणि गुंजवणीतून १ हजार ३४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणी