शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास करावा - राहुल कुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:12 IST

गड-किल्ल्यांतून शिवाजी महाराजांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे

दौंड : शिवरायांचे शौर्य गड-किल्ल्यांच्या इतिहासातून स्पष्ट होते. भावी पिढीला शिवरायांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे, असे मत भाजपचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. दौंड येथील मुंजाबा सेवा प्रतिष्ठान आणि रोहित राजेश पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या गड-किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी राहुल कुल बोलत होते.

शिवाजी महाराजांनी गड-किल्ले बांधले आणि जिंकलेदेखील. या गड-किल्ल्यांतून शिवाजी महाराजांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे. तेव्हा त्यांच्या इतिहासाची परंपरा कार्यरत ठेवायची असेल तर किल्ले स्पर्धांचे आयोजन काळाची गरज असल्याचे शेवटी राहुल कुल म्हणाले. माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया म्हणाले, मुंजाबा सेवा प्रतिष्ठानने कायमच सामाजिक बांधिलकी जोपासून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. तरुण पिढीपर्यंत चांगले आदर्श निर्माण होण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. किल्ले स्पर्धांचे आयोजक रोहित पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास नवीन पिढीला अवगत करायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनविणे हा पर्याय असून, यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगड