शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास करावा - राहुल कुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:12 IST

गड-किल्ल्यांतून शिवाजी महाराजांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे

दौंड : शिवरायांचे शौर्य गड-किल्ल्यांच्या इतिहासातून स्पष्ट होते. भावी पिढीला शिवरायांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे, असे मत भाजपचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. दौंड येथील मुंजाबा सेवा प्रतिष्ठान आणि रोहित राजेश पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या गड-किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी राहुल कुल बोलत होते.

शिवाजी महाराजांनी गड-किल्ले बांधले आणि जिंकलेदेखील. या गड-किल्ल्यांतून शिवाजी महाराजांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे. तेव्हा त्यांच्या इतिहासाची परंपरा कार्यरत ठेवायची असेल तर किल्ले स्पर्धांचे आयोजन काळाची गरज असल्याचे शेवटी राहुल कुल म्हणाले. माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया म्हणाले, मुंजाबा सेवा प्रतिष्ठानने कायमच सामाजिक बांधिलकी जोपासून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. तरुण पिढीपर्यंत चांगले आदर्श निर्माण होण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. किल्ले स्पर्धांचे आयोजक रोहित पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास नवीन पिढीला अवगत करायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनविणे हा पर्याय असून, यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगड