शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास करावा - राहुल कुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:12 IST

गड-किल्ल्यांतून शिवाजी महाराजांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे

दौंड : शिवरायांचे शौर्य गड-किल्ल्यांच्या इतिहासातून स्पष्ट होते. भावी पिढीला शिवरायांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तरुणांनी गड-किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे, असे मत भाजपचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. दौंड येथील मुंजाबा सेवा प्रतिष्ठान आणि रोहित राजेश पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या गड-किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी राहुल कुल बोलत होते.

शिवाजी महाराजांनी गड-किल्ले बांधले आणि जिंकलेदेखील. या गड-किल्ल्यांतून शिवाजी महाराजांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे. तेव्हा त्यांच्या इतिहासाची परंपरा कार्यरत ठेवायची असेल तर किल्ले स्पर्धांचे आयोजन काळाची गरज असल्याचे शेवटी राहुल कुल म्हणाले. माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया म्हणाले, मुंजाबा सेवा प्रतिष्ठानने कायमच सामाजिक बांधिलकी जोपासून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. तरुण पिढीपर्यंत चांगले आदर्श निर्माण होण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. किल्ले स्पर्धांचे आयोजक रोहित पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास नवीन पिढीला अवगत करायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनविणे हा पर्याय असून, यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगड