शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

महापुरुषांच्या समर्थानामुळे टिकली ब्रिटीश राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:06 IST

पुणे : “पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्य करू शकले नाहीत. पेशवाई ब्राह्मणांच्या जानव्यात बंदिस्त होती. ब्राह्मणशाही स्वतःहून इंग्रजांकडे गेली. ...

पुणे : “पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्य करू शकले नाहीत. पेशवाई ब्राह्मणांच्या जानव्यात बंदिस्त होती. ब्राह्मणशाही स्वतःहून इंग्रजांकडे गेली. त्यांच्या पाठोपाठ आगरकर, रानडे, फुले या स्वातंत्र्य चळवळीतील महापुरुषांनी ब्रिटिश राजवटीचे समर्थन केले. त्यामुळे ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.

महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती आयोजित कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य पुरस्कार प्रदान सोहळयात ते बोलत होते. डॉ. सबनीस यांच्या हस्ते अनिता सावळे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य लता राजगुरू, बाबा कांबळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले की, आंबेडकर ब्राह्मणशाहीचा विरोध करत होते. त्यांनी दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच ब्रिटिश राजवटीचाही विरोध केला. परंतु सगळेच ब्राह्मणेतर महापुरुष हे करू शकले नाहीत. देशात दलित, मुसलमान, जैन, ख्रिश्चन असे वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे भारत एकसंध ठेवणे. हे सर्वांचे कर्तव्य आहे. चीन आणि पाकिस्तान आपले शत्रू आहेत. आता दोन्ही ठिकाणी लढा देणे हे भाजप सरकारलाही शक्य होणार नाही. भविष्यातील भारत घडवताना देशांतर्गत सर्व आडवे-उभे संघर्ष बंद झाले पाहिजेत.

“एकोप्याचे धर्मकारण, राजकारण, समाजकारण निर्माण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि देशाचा नकाशा शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भयभीत झाला आहे. त्यांना अतिरेकी ठरवणारी प्रवृत्ती ही नालायक आहे. नेत्यांचा स्वार्थ खुर्चीशी आहे. ते कधीही एकोप्याची भूमिका घेत नाहीत. सध्याच्या काळात चळवळीतील सर्व महापुरुषांना एकत्र मानायला हवे,” अशी अपेक्षा डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली.