शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

... म्हणून भाजपला 'ते' वारंवार सांगावं लागतंय ; बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 21:25 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसही भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे. पुण्यात महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

पुणे :राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबतकाँग्रेसही भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे. एकीकडे पुनर्निवडणुका होतील असे भाष्य भाजपचे काही वरिष्ठ नेते करत असताना महाविकास आघाडीचे नेते मात्र ते वारंवार नाकारताना दिसत आहेत. याच मुद्दयावर पुण्यात महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

  पुनर्निवडणुका होतील असे भाजपचे काही नेते म्हणत आहेत, त्यावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, 'ही भाजपाची मानसिकता आहे. त्यांच्याकडे जे आमदार आहेत ते टिकवण्यासाठी त्यांना 'मी पुन्हा येईन' असं सांगावं लागत आहे.   

ज्या पद्धतीने भाजपचे लोकसभेचे यश बघून विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले आहेत ते बघता आता त्यांना पुनर्प्रवेश मिळणार का हाच सवाल उपस्थित होतो आहे. त्यात थोरात यांचे पारंपरिक विरोधक राधाकृष्ण  विखे पाटील यांच्या विषयीचा प्रश्नही  विचारण्यात आला. त्यावर सुरुवातीला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. अखेर पुन्हा एकदा 'विखे पाटील' अस्वस्थ असल्याचे समजते असे विचारल्यावर थोरात यांनी सूचक उत्तर देत नाव घेण्याचे टाळले. 

थोरात म्हणाले की, 'लोकसभा हवा आली आणि आमच काही मंडळी भाजपमध्ये गेली. मी कोणा एकाचं नाव घेणार नाही. त्यात काही मित्र आहेत,त्यांना म्हटलं की, आता काही दिवस थांबा आणि अंतरंग बघून या'. एमआयएमच्या वारीस पठाण यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. या बद्दल बोलताना ते म्हणाले की, 'ही भाजपची बी टीम आहे.समाजात विभाजन होत नाही हे पाहिल्यावर ही भाजपची नवी चाल आहे'. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण