शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

संविधान जाळणाऱ्यांची पोलिसांकडून साधी चौकशीसुद्धा नाही : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 18:21 IST

एकीकडे मनुस्मृती जाळणा-यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, दुस-या बाजुला...

ठळक मुद्देअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांनीच देशात शांतता नांदेल

पुणे : एकीकडे मनुस्मृती जाळणा-यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र दुस-या बाजुला संविधान जाळणा-यांची साधी चौकशी देखील केली जात नाही. यामाध्यमातून मनुवाद पुढे येतो आहे. शेतातील आंबे खावून मुले होतील. अशाप्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणा-या विचारांना स्थान दिले जात असून देशाच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.        अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेत भुजबळ यांनी आपल्या रोखठोक शैलीत समाजातील बदलत्या परिस्थितीचा वेध घेतला.ते म्हणाले, नायगाव किंवा महात्मा फुलेंचा हा वाडा आमच्यासाठी उर्जा केंद्र आहेत. आमच्या हातून घडलेल्या भल्या-बु-या कामांचा आढावा आम्ही या उर्जा केंद्रावर घेत असतो. आगामी कार्यासाठी सज्ज होत असतो. ही उजार्केंद्र, स्मारक भव्य स्वरुपात येथे आकारास यावी यासाठी भविष्यात काम करु. दगडूशेठ गणपती येथे हजारोंच्या संख्येने अर्थवशीर्ष पठण होते. परंतु, स्त्रीयांच्या प्रगतीसाठी ज्या स्त्रीने भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली त्याकडे कोणत्याच भगिनीचे लक्ष जात नाही, ही खेदाची बाब आहे. छत्रपती शाहु महाराजांनी पहिल्यांदा देशात आरक्षणाची चळवळ उभी केली. आणि आरक्षण दिले. मात्र, प्रत्यक्षात आरक्षणाची अंमलबजावणी करणारा देशातील दुसरा नेता म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल. याबरोबरच महिलांना आरक्षण देण्यासंबंधी आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण करण्यासंबंधी त्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले. ‘‘एक दिन वक्त आपका गुलाम होगा’’ असे सांगत मनुवादावर चालणा-यांचा प्रवास थांबवावा लागेल. कारण केवळ फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांनीच देशात शांतता नांदेल. असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेChagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारGovernmentसरकार