शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

तीन दिवसांच्या परिषदेत एकही राजकीय पक्ष आमच्या सोबत नाही- रघुनाथ पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 20:01 IST

पुणे- शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय किसान परिषदेचा समारोप कार्यक्रम शनिवार वाडा येथे करण्यात आला होता. यावेळी एस. एम. जोशी सभागृह ते शनिवारवाडा मिरवणूक काढण्यात आली.

पुणे- शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय किसान परिषदेचा समारोप कार्यक्रम शनिवार वाडा येथे करण्यात आला होता. यावेळी एस. एम. जोशी सभागृह ते शनिवारवाडा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या सांगतेला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, तीन दिवसांच्या परिषदेत एकही राजकीय पक्ष आमच्या सोबत आलेला नाही.यावरून शेतकऱ्यांच्या बाजूने एकही राजकीय पक्ष नसल्याचे निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकरी स्वतः राजकारणात प्रवेश करणार आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या हल्लाबोल आंदोलनावर सडकून टीका करताना म्हणाले, सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को अशी अवस्था आहे. त्यांच्या नागपूर येथील अधिवेशनातल्या हल्लाबोल आणि गदारोळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.पुढे ते म्हणाले, पंधरा वर्षं सत्ता उपभोगताना शेतकऱ्यांचे प्रश्न कळाले नाही. त्यांच्या चुकीच्या निर्णयाच्या पापाचे फळ आजचा शेतकरी भोगत आहे. भाजपाने अधिवेशन चालू न देण्याच्या निर्णयाचे उट्टे काढण्याचे काम आता काँग्रेस करत आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही.

टॅग्स :Puneपुणे