शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

देशाला गांधींच्या विचाराची गरज; इंडियापेक्षा भारताकडे लक्ष द्यायला हवे - डाॅ. माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 16:26 IST

भारताला प्रगती करायची असेल तर त्यासाठी इनाेव्हेशन वाढायला हवे

पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. आपण त्याला ‘इंडिया ७५’ असा उल्लेख करताे आणि वरवरची विकासाची दृश्ये पाहताे. पण आपण भारत ७५ असे म्हणत नाही. काेराेनानंतरच्या काळात भारतापुढे अनेक आव्हाने आहेत. त्यापैकी गरिबी हे एक आहे. म्हणून भारताला सर्वसमावेशक, वेगवान प्रगती करण्याची गरज आहे, असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या यंदाचा पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कार हैदराबादच्या एल. व्ही. प्रसाद, आय इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुल्लापल्ली एन. राव यांना प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. माशेलकर बाेलत हाेते. 

डाॅ. माशेलकर म्हणाले की, भारताला प्रगती करायची असेल तर त्यासाठी इनाेव्हेशन वाढायला हवे आणि ते वाढत आहे. सन २०१६ ते १७ मध्ये देशात वर्षाला एक युनिकाॅर्नची नाेंद व्हायची. आता, आठवड्याला एका युनिकाॅर्नची नाेंद हाेत आहे, ही बाब समाधानकारक आहे. त्यासाठी आपल्या आकांक्षा माेठ्या हव्यात. देशाला गांधींच्या विचाराची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गुल्लापल्ली राव म्हणाले की, आजही देशात प्रत्येक वर्षी एक कराेड लाेक एका वेळी हाॅस्पिटलमध्ये भरती झाल्याने दारिद्र्यरेषेखाली जातात. डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी व समाजासाठी वेळ दिल्यास मोठ्या प्रमाणावर बदल घडू शकतो.

 

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतMahatma Gandhiमहात्मा गांधीscienceविज्ञान