शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

तळेगावचा ऊस निघाला दुबईला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:59 IST

आत्तापर्यंत तीन शेतकऱ्यांचा २०० टन ऊस दुबईला रवाना

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे विठ्ठलवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस आता दुबईला रवाना होऊ लागला आहे.सध्याच्या मंदीच्या काळातही शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी परिसरातील प्रगतिशील शेतकरी सोपान गणपतराव गवारी, जालिंदर भाऊसाहेब ढमढेरे व विजय काळूराम शिंदे या तीन शेतकºयांचा २०० टन ऊस आत्तापर्यंत दुबईला रवाना केलेला आहे. सध्या मंदीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या उसाला टनाला २ हजार ५५० रुपये भाव दिला जात असून, परिसरात इतर व्यापाºयांच्या तुलनेत हा बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकरीवर्ग आनंदी आहे. शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या शेतातील ऊस रसवंतीसाठी प्रथमच थेट दुबईला जात आहे. शेतकºयांच्या उसाची गुणवत्ता पाहूनच उसाची निवड करून हा ऊस दुबईला पाठविण्यात येतो.थेट शेतकºयांच्या शेतातून ट्रकने मुंबई येथील न्हावाशिवा बंदरापर्यंत व पुढे बोटीच्या साह्याने समुद्रातून दुबई येथील व्यापारी आयूब खान यांच्याकडे रवाना केला जातो. हा ऊस पुढे रसवंतिगृहासाठी पाठविण्यात येतो, असे संपत गवारी यांनी सांगितले. सध्या मंदीचे वातावरण व पाऊस आणि थंडी यांमुळेही उसाला मागणी कमी आहे.आजपर्यंत मुंबई, दिल्ली, हरियाणा, ग्वाल्हेर, हैदराबाद, जम्मू आदी भागांमध्ये या परिसरातील शेतकºयांच्या शेतातील ऊस हा उसाच्या गुणवत्तेनुसार पाठविला गेलेला आहे. परंतु, आता शिरूर तालुक्यातील दर्जेदार ऊस प्रथमच दुबई येथे रवाना होत आहे. -संपत गवारी, ऊस व्यापारी- विठ्ठलवाडीसाधारण २५ हजार रुपये एवढ्या कमीत कमी खर्चामध्ये अवघ्या दहा महिन्यांत बारा फुटी लांब कांड्यांचे उसाचे उत्पादन एकरी ६० टन घेऊन दुबईला पाठविल्याने मंदीच्या काळातही १ लाख ५३ हजार रुपये मिळाले आहेत. -जालिंदर भाऊसाहेब ढमढेरे,प्रगतिशील शेतकरी, तळेगाव ढमढेरे

टॅग्स :DubaiदुबईPuneपुणेFarmerशेतकरी