शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

स्वाइनने घेतले जिल्ह्यात २३ जणांचे बळी

By admin | Updated: March 25, 2015 23:25 IST

सांगवी सांडस (ता. हवेली) येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने मंगळवारी पुण्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

पुणे : सांगवी सांडस (ता. हवेली) येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने मंगळवारी पुण्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने २३ जणांचा बळी घेतला आहे. मार्च महिन्यात १४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९६ जणांना लागण झाली आहे. हवेली तालुक्यात सर्वाधिक ४२ रूग्ण सापडले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर बारामती तालुक्यातील ४ जणांचा , जुन्नर खेडमध्ये प्रत्येकी ३ तर इंदापरू, पुरंदरमध्ये दोन तर वेल्हे, मावळ व आंबेगावत प्रत्येकी १ जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाचा पारा चढत असल्याने अटकाव येईल असे बोलले जात आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मृतांमध्ये १३ पुरुषांचा व ९ महिलांचा समावेश आहे. १५ ते ५० वयोगटातील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ५0 च्यापुढील ४ जणांचा समावेश आहे. ससूनमध्ये ४, रुबीमध्ये ३ , नोबलमध्ये ६, पूना हॉस्पिटल ३ , के.ई.एम १, राव १, स्टार १, वायसीएम २ , आदित्य बिर्लामध्ये १ रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीन सर्व आरोग्य केंद्रांवर टॅमिफ्लूच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन वाडेबोल्हाई केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वाडेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)गेल्या तीन महिन्यांपासून शहरात सुरू असलेली स्वाइन फ्लूची साथ वाढत्या तापमानामुळे आटोक्यात येत असतानाच, दुसरीकडे या वाढत्या उकाडयामुळे शहरात पुन्हा डेंगूच्या साथीने डोके वर काढण्याची धास्ती आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून पाण्याची डबकी साचलेल्या ठिकाणी औषध फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले. गेली १५ दिवस पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये त्या महिलेवर उपचार सुरू होते. सर्दी, खोकला, ताप अशी आजारपणाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चाचणीत महिलेस स्वाइन फ्लूची बाधा झाल्याने उपचार सुरू होते.टॅमीफ्लूचा मुबलक साठाटॅमीफ्लू ७५ एमजी- २२९५टॅमीफ्लू ४५ एमजी- ४३७0टॅमीफ्लू ३0 एमजी- ४00एसवायपी टॅमीफ्लू ७५ एमएल- ५आॅर्डिनरी मास्क - २३३४७0अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठलेली आहेत. या डबक्यांमध्ये डेंगूच्या डासांची उत्पत्ती मोठया प्रमाणावर होण्याची भिती आहे. डबकी शोधून औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस.टी परदेशी यांनी सांगितले.