शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तुघलकी -स्वराज विद्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:14 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखालील तक्रारींची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास अथवा आरोपींना अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या निर्णयामुळे हा कायदाच निष्प्रभ होण्याची भीती आहे.

पुणे - अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखालील तक्रारींची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास अथवा आरोपींना अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या निर्णयामुळे हा कायदाच निष्प्रभ होण्याची भीती आहे. या निर्णयाचे तुघलकी परिणाम होतील, त्यामुळे दंगे भडकतील. परिणामी या निर्णयाला विरोध असल्याची प्रतिक्रिया, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे नोंदविली आहे, अशी माहिती केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या सदस्य डॉ. स्वराज विद्वान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.स्वराज म्हणाल्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २४ तासांत कारवाई बंधनकारक आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे कायद्याचा परिणामच कमी होईल. तपासात हलगर्जीपणा केला जाईल. आत्ताच पोलिसांकडून अशा प्रकरणांत कारवाईस टाळाटाळ केली जाते.दंगलीचा अहवाल राष्ट्रपतींना सादरकोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीचा अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे. दंगलीनंतर त्या ठिकाणाला भेट दिली. दंगलीमागे राजकीय हेतू आहे,असे स्वराज म्हणाल्या. मात्र, अहवालात नोंदविलेला तपशील जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPuneपुणे