शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तुघलकी -स्वराज विद्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:14 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखालील तक्रारींची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास अथवा आरोपींना अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या निर्णयामुळे हा कायदाच निष्प्रभ होण्याची भीती आहे.

पुणे - अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखालील तक्रारींची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास अथवा आरोपींना अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या निर्णयामुळे हा कायदाच निष्प्रभ होण्याची भीती आहे. या निर्णयाचे तुघलकी परिणाम होतील, त्यामुळे दंगे भडकतील. परिणामी या निर्णयाला विरोध असल्याची प्रतिक्रिया, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे नोंदविली आहे, अशी माहिती केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या सदस्य डॉ. स्वराज विद्वान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.स्वराज म्हणाल्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २४ तासांत कारवाई बंधनकारक आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे कायद्याचा परिणामच कमी होईल. तपासात हलगर्जीपणा केला जाईल. आत्ताच पोलिसांकडून अशा प्रकरणांत कारवाईस टाळाटाळ केली जाते.दंगलीचा अहवाल राष्ट्रपतींना सादरकोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीचा अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे. दंगलीनंतर त्या ठिकाणाला भेट दिली. दंगलीमागे राजकीय हेतू आहे,असे स्वराज म्हणाल्या. मात्र, अहवालात नोंदविलेला तपशील जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPuneपुणे