शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तुघलकी -स्वराज विद्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:14 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखालील तक्रारींची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास अथवा आरोपींना अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या निर्णयामुळे हा कायदाच निष्प्रभ होण्याची भीती आहे.

पुणे - अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखालील तक्रारींची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास अथवा आरोपींना अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या निर्णयामुळे हा कायदाच निष्प्रभ होण्याची भीती आहे. या निर्णयाचे तुघलकी परिणाम होतील, त्यामुळे दंगे भडकतील. परिणामी या निर्णयाला विरोध असल्याची प्रतिक्रिया, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे नोंदविली आहे, अशी माहिती केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या सदस्य डॉ. स्वराज विद्वान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.स्वराज म्हणाल्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २४ तासांत कारवाई बंधनकारक आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे कायद्याचा परिणामच कमी होईल. तपासात हलगर्जीपणा केला जाईल. आत्ताच पोलिसांकडून अशा प्रकरणांत कारवाईस टाळाटाळ केली जाते.दंगलीचा अहवाल राष्ट्रपतींना सादरकोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीचा अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे. दंगलीनंतर त्या ठिकाणाला भेट दिली. दंगलीमागे राजकीय हेतू आहे,असे स्वराज म्हणाल्या. मात्र, अहवालात नोंदविलेला तपशील जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPuneपुणे