शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

‘विश्वास’ शब्दावरच राहिला नाही ‘विश्वास’; लोकसभा निकालानंतर काटेवाडीत सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 09:27 IST

लोकसभा निवडणुकीपासून ‘विश्वास’ या शब्दावरच ‘विश्वास’ राहिला नाही, अशा शब्दात खासदार सुनेत्रा पवार यांनी खंत  व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, काटेवाडी (पुणे) : ग्रामविकासाचा पॅटर्न म्हणून काटेवाडीचे नाव राज्यात नाही तर देशात अग्रगण्य आहे. गावाबद्दल आत्मसन्मान असल्याने प्रपंचाकडे दुर्लक्ष करून २०-२२ वर्षे गावाच्या विकासासाठी मनापासून झोकून देऊन काम केले. आत्तापर्यंत २०० कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून ‘विश्वास’ या शब्दावरच ‘विश्वास’ राहिला नाही, अशा शब्दात खासदार सुनेत्रा पवार यांनी खंत  व्यक्त केली.

राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल काटेवाडी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खदखद व्यक्त केली. 

टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवार