शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

कळसचा हरणेश्वर अ‍ॅग्रो प्रकल्प बंदच

By admin | Updated: January 14, 2017 03:07 IST

इंदापूर तालुकयातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती करणारा हरणेश्वर अग्ॉ्रो हा प्रकल्प नऊ वर्षांपासून बंद आहे

कळस : इंदापूर तालुकयातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती करणारा हरणेश्वर अग्ॉ्रो हा प्रकल्प नऊ वर्षांपासून बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा कारखाना राजकारणाचा बळी ठरला आहे. आघाडी सरकारच्या काळात लालफितीचा फटका बसल्यामुळे डबघाईला आलेल्या या कारखान्याला युतीच्या राज्यातही अच्छे दिन आलेच नाहीत.कळस (ता. इंदापूर) येथील माळरानावर १९९९ भाजपाचे नेते बाबासाहेब चवरे यांनी आपल्या सहकार्याच्या साह्याने सुमारे २०९ एकर क्षेत्रावर या कारखान्याची भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी केली. पुढे २००५मध्ये सुरू झालेल्या या कारखान्यामधून शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती व उसापासून गूळ पावडरनिर्मिती करण्यास सुरवात झाली. उजनी जलाशयावरून यासाठी पाईपलाइन करून पाणीही आणण्यात आले. या ठिकाणी कामगारांसाठी वसाहतही उभी करण्यात आली. मात्र, राजकीय षड्यंत्र व प्रशासकीय उदासीनता यांमुळे उसापासून साखरनिर्मितीसाठी या कारखान्याला आघाडी सरकारच्या काळात अंतराची अट दाखवून परवाना नाकारण्यात आला. शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती व उसापासून गूळ पावडर, यावर कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली. त्यामुळे सुमारे १२ हजार सभासदांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी आपली जमीन शेअररूपी मोबदल्यात कारखान्याला दिली. मात्र, २००९नंतर हा प्रकल्प गेली नऊ वर्षे बंदच आहे.