शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

मांजरवाडीत विधवेची मुलांसह आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 02:55 IST

मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील विधवा महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याचे महिलेने चिठीत नमूद केलेले आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ११) रोजी दुपारी उघडकीस आला.

नारायणगाव : मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील विधवा महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याचे महिलेने चिठीत नमूद केलेले आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ११) रोजी दुपारी उघडकीस आला.रेश्मा विनायक मुळे (वय २९), सृष्टी विनायक मुळे (वय ९ ), स्वराज विनायक मुळे (वय ६) अशी मृत्यू झालेल्याची नावे आहेत. हे सर्व जण मुळेमळा मांजरवाडी या ठिकाणचे रहिवासी आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार : रेश्मा मुळे या शेतात मजुरीसाठी जाते, असे सांगून ती मुलांना घेऊन रविवार (दि. १०) सकाळी ९ वाजता घरातून निघून गेली होती. सायंकाळी ती घरी आली नाही. ती नातेवाइकाकडे गेली असेल असे समजून तिच्या कुटुंबीयांनी काहीच तक्रार केली नाही. सोमवारी (दि. ११) रोजी ३ वाजता सुमारास परिसरातील शेतकरी महादू कुशाबा खंडागळे यांच्या विहिरीत रेश्मामुळे यांचा मृतदेह तरंगताना अर्जुन गणपत खंडागळे यांच्या निदर्शनास आले तर सायंकाळी ६ ते ६:३० च्या सुमारास मुलगी सृष्टी व मुलगा स्वराज या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले.रेश्मा विनायक ऊर्फ अप्पा मुळे ( वय ३०) यांचे पती विनायक बाबूराव मुळे हे ११ महिन्यांपूर्वी मयत झाले आहेत. पतीचे मयत झाल्याने ती तणावाखाली होती, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे.माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये अशी चिठी या विवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेSuicideआत्महत्या